ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींना आर्थिक सहाय्य.
पाण्याचे स्रोत एकत्रित करून पाणीटंचाई दूर करणे.
प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करणे.
ग्रामपंचायतींचे डिजिटायझेशन व पारदर्शक कारभार.
मुलींच्या शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी जनजागृती.
ग्रामपंचायतीमध्ये सौरऊर्जेचा वापर करून पथदिवे बसवणे.
गावात प्राथमिक आरोग्य सुविधा देणारे केंद्र सुरू करणे.
ग्रामस्थांना पाणी, वीज, रस्ते आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे.
– जिल्हास्तरावर निधी मिळवून विविध विकासकामे राबविणे.
प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करणे.
महिलांना मोफत गॅस सिलिंडर व स्वच्छ स्वयंपाक इंधन देणे.
माझी वसुंधरा अभियान हे पर्यावरण संरक्षण आणि सेंद्रिय कचरा व्यवस्थापनासाठी राबवले जाणारे एक महत्त्वाचे अभियान आहे.
गावात स्वच्छता, हरितीकरण आणि सौंदर्यीकरणाचे काम.
आरोग्य सेवांद्वारे कुपोषण व आजारांवर नियंत्रण.
गावात स्वच्छता राखणे, कचरा व्यवस्थापन आणि शौचालये बांधणे.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्ती मोहिम.
गावात स्वच्छता राखण्यासाठी, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक शौचालय निर्मितीसाठी.
जलसंपदा संवर्धन आणि जलसाठा वाढविण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन.
स्वच्छ इंधनासाठी ग्रामीण महिलांना एलपीजी कनेक्शन देणे.
आरोग्य सुविधा आणि विमा योजनांसाठी जनजागृती.
रोग प्रतिबंधक उपाययोजना आणि आरोग्याबाबत माहिती देणे.
मुलांचे शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी.
ग्रामस्थांनी स्वेच्छेने गावातील विकासकामांसाठी हातभार लावणे.
१५ वा वित्तआयोग हे राज्य आणि केंद्र सरकार आयोग आहे.
घरपट्टी आणि इतर कर आता ऑनलाइन पद्धतीने भरा.
घोषणापत्रे डाउनलोड करा व अर्जासाठी वापरा.
महत्त्वाचे सरकारी पोर्टल्स व सुविधा.